Saturday, October 11, 2008

नविन कुटुंब आपले

मला खर तर मराठी कुटुंबपद्धती वर प्रबंध लिहायचा होता मात्र खरेच हे आता लुप्त होत चालले आहेत म्हणून तेही जमत नाही. मात्र कधी तरी हे जमणारच नाही म्हणून आता हे शक्य झाल्याने जमेल तितके लिहीण्याचा प्रयत्न करतो.
पुर्वी कुटुंब म्हणजे बाबा ,आई ,आजोबा ,आजी ,काका ,काकी ,तात्या ,अण्णा , असे क्रित्येक जण होते. आज मात्र फक्त आई आणि बाबा राहीले आहेत . आजोबा गावी किवा दुसर्या फ्लॅट मधे आणि नातवंडे हॉस्टेल किवा
आउट स्टेशन असतात. आता आउट स्टेशन म्हणजे काय बाहेर गावी नसून अमेरिका किवा फ्रांस असते .
तसे खरे तर सगळ्याच घरात हा फरक नाही आला, मात्र तसे ही ते हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच आहेत.
आणि खरे तर शहरी वातावरणात तर हा फरक जाणवणे खूपच सहज शक्य आहे. पुर्वी कोणताही सण, सण होता आणि त्यात सणाचे पावित्र्य होते.

दिवाळीत मुले आणि बाबा मिळून कंदील बनवत ,आजोबा देवघर नीटनेटके करत.आजी दिव्यांची आरास करत आणि आई फराळाची तयारी करीत असे .सगळे कसे एखाद्या उत्सवाप्रमाणे वाटे .आजकाल तर कंदीलापासून ते फराळापर्यंत सारेच कसे रेडिमेड मिळते .आणि देव तर कधीचेच प्लास्टिकचे झालेत. बर यात माझ्या कुटुंबपद्धती या विषयावर बोलायचे तर अगोदरचे विषय स्पष्टीकरण देऊन झाले आहे .बाकीचा प्रबंध मग कधी तरी...........


-
सुजीत शिंदे

Monday, August 4, 2008

बर् सारे काही ठीक सगळ्यांचे . बाकि आज तसे सारे काही खुशच असतील नाही का ?

आज फ्रेंडशिप डे ना मग काय सर्वांना माझ्या शुभेच्छा !

आणि तसेच इथे वाचणारे आणि हे वाचून वाचणारे सर्वांचेच आभार ,अजुन कोण कोण वाचते काही समजले नाही

तरी वाचताना कृपया मनास लऊन घेऊ नये

Sunday, May 25, 2008

तस अजुन खुप आहे
पन आज इतकेच










हरवलेली
मानसे जेव्हा
खुप दिवसानी भेटतात
का? न जाने मग
अश्रु डोळ्यात तरलतात

आधी होतो खुप हर्ष
मन भिजून जाते
अन पुन्हा गेल्यावर
मन दाटून येते


आल्या प्रत्येक क्षनाला
मन घेते सम्भालुन
आनी आठवनिचा डोह
मन देते सोडून

खरच काय करावे?
अश्यानी सोडून गेल्यावर
माव्लतिच्या पाठीवर
असे एकटे केल्यावर

मन पुन्हा जोडून घेते
आस तुज़्या भेटन्याची
ग्रीष्म चाँदन्यातही
मृग नक्षत्र पड़न्याची !!!!!

pratham

हरवलेली मानसे जेव्हा
खुप दिवसानी भेटतात
का? न जाने मग
अश्रु डोळ्यात तरलतात

आधी होतो खुप हर्ष
मन भिजून जाते
अन पुन्हा गेल्यावर
मन दाटून येते


आल्या प्रत्येक क्षनाला
मन घेते सम्भालुन
आनी आठवनिचा डोह
मन देते सोडून

खरच काय करावे?
अश्यानी सोडून गेल्यावर
माव्लतिच्या पाठीवर
असे एकटे केल्यावर

मन पुन्हा जोडून घेते
आस तुज़्या भेटन्याची
ग्रीष्म चाँदन्यातही
मृग नक्षत्र पड़न्याची !!!!!

aaj jewha suru kartoy maze navin parv........


काय मग बंधू हो नविन काही हवे आहे का? मग आता इथे भेट तुम्हा सर्वाना !!!!!